अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि कोकणातील हजारो सार्वजनिक मंडळ तसेच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये या उद्देशाने स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील या मोहिमेत हिरारीने यात सहभाग नोंदवला.
अमित ठाकरे यांनी नोंदवला स्वच्छता मोहिमेत सहभाग
मुंबई ब्युरो: राज्यात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan)एकदम उत्साहात व शांततेत पार पडले असून गेल्या दोन वर्षी करोनाच्या संकटामुळे गणेश भक्तांची झालेली निराशा आता उत्साहात परावर्तित झाली आहे यंदा निर्बंध मुक्त वातावरणात हा सोहळा पार पडला आहे.
टिप्पणी पोस्ट करा