ब्युरो टीम : संपूर्ण राज्याचे लक्षलागलेल्या कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. आज (रविवारी) मतदानास सुरवात झाली आहे. पहिल्या चार तासात ८.२५ चक्के मतदान झाले आहे.
मतदान करता आले नाही, तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मतदार याद्या अद्यावत केल्याचे सांगत असताना अनेकांनी नावे गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. दोन-तीन केंद्रांवर फिरून नाव आहे का याची चौकशी केली जात आहे. पण नाव सापडत नसल्याने नाईलाजाने मतदान न करता नागरिकांना घरी जावे लागले
टिप्पणी पोस्ट करा