विक्रम बनकर(अहमदनगर प्रतिनिधी): शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर
शिवसेना एकत्र यावी म्हणून वेळोवेळी आवाहन करणाऱ्या शिवसेना नेत्या अभिनेत्री
दिपाली सय्यद यांनी शिवसेना फुटी नंतर पुन्हा उभे राहण्यासाठी सद्या अहमदनगर जिल्ह्याच्या
दौर्यावर आहेत. त्यांनी आज अहमदनगर शहरातील शिवसेनेच्या कार्यालयाला भेट दिली.
रावसाहेब आता तरी थांबा......
प्रत्येक शिवसैनिकाला भेटत शिवसेना पक्षाची झालेली वाताहत जाणून घेत आहे व पुन्हा
नव्याने घर जोडण्याचा प्रयत्न करत आहे शिवसेनच्या वातःतीला जबादार असणाऱ्या रावसाहेबांनी
कुठेतरी थांबावे असे मला वाटते. परंतु ते शिवसैनिकांना ताकत देण्याचे सोडून वायफळ
बडबड करत आहेत. पक्ष गेला चिन्ह गेल आता तरी शांत बसून त्यांनी शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांना बाळ द्यावा असे दिपली सय्यद म्हणाल्या
उध्दव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेऊन घराबाहेर पडले तेव्हाच
सामान्य शिवसैनिकांची साथ त्यांनी सोडली तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते काय करणार
होते याचा विचार त्यांनी करण्याची गरज होती. आता त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार
असे सय्यद म्हणाल्या
नव्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला, कार्यकत्याला ताकद निर्माण करून दिली आहे त्यामुळे कॉंग्रेस
राष्ट्रवादी मधील अनेक नगरसेवक, कार्यकर्ते
आमची भेट घेऊन पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्ष वेगळ्या ताकतीने उभा राहत आहे.
बाळासाहेबांची शिवसेना , शिंदे साहेबांची शिवसेना महाराष्ट्रात एका नव्या रुपात
तुम्हाला दिसणार आहे. असेही भोसले सय्यद म्हणाल्या
बातमीचा सविस्तर व्हिडिओ पहा-
टिप्पणी पोस्ट करा