ब्युरो टीम: राज्यातील
सत्ता नाट्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यातून मार्ग काढत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना
मंत्रीपदाचा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार
हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा
प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे.दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून
बच्चू कडू यांची निवड केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या
आदेशानुसार पदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी शासनाने परिपत्रक काढून हा दर्जा
देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा