चंद्रशेखर राव यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रशेखर राव म्हणाले, "आमच्या कामाची पद्धत बघुन अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधला. राज्यात बाआरएसचे १४ लाखाहून अधिक पदाधिकारी झालेत." असं ही त्यांनी सांगितलं.
चंद्रशेखर राव यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रशेखर राव म्हणाले, "आमच्या कामाची पद्धत बघुन अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधला. राज्यात बाआरएसचे १४ लाखाहून अधिक पदाधिकारी झालेत." असं ही त्यांनी सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा